Gharkul Yojana : या योजनेच्या माध्यमातून भूमिहीन व बेघर नागरिकांना हक्काचा निवारा मिळेल! योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी अर्ज करा !

ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये जे नागरिकाच्या पडीक घरांमध्ये राहत होते अशा कुटुंबांना पक्के घर मिळावे त्यासाठी, यासोबतच जे नागरिक बेघर आहेत अशा व्यक्तींना त्यांच्या हक्काची जमीन उपलब्ध व्हावी व हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास या सोबतच राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात आले आहे. State Government Gharkul जिल्ह्यामधील गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती व्हावी … Read more