अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर ; परिपत्रक ..
Jobsahita : राज्यात सध्या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहेत . यामुळे बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे . यामुळे राज्यातील काही भागांमध्ये प्रशासनांकडून शाळांना सुट्टीचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यांमध्ये हवामान शास्त्र विभाग मुंबई यांदी दि.05.07.2026 रोजी ऑरेंज ॲलर्ट दिलेला होता , जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता … Read more