आनंदाची बातमी ! रेशन कार्ड धारकांना मिळणार रेशन 2500/- रुपये ! जाणुन घ्या सविस्तर बातमी .

Spread the love

राशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी म्हणजे सरकार राशन कार्ड धारकांना 2500 रुपये देणार आहे. त्याचे कारण आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊ. देशात असे खूप गरजू, गोर गरीब आहे. अशा गरजू कुटुंबासाठी केंद्र सरकार राशन कार्ड धारकांना अनेक प्रकारचे फायदे देत आहे. जेणेकरून त्यांना कुठे भटकावे लागणार नाही. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राज्य सरकार राशन कार्ड धारकांच्या खात्यावर 2500 रुपये पाठवत आहे. तसेच तामिळनाडू मधील सरकार हे जानेवारी महिन्यात येणार्‍या पोंगल सणाच्या दिवशी राज्यामध्ये असणार्‍या सर्व राशन कार्ड धारकांच्या खात्यात रक्कम स्थलांतरित करते. 2.20 कोटी शिधापत्रिका पत्रिका धारक आहे:                

सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये 2.20 कोटी लोक शिधापत्रिका धारक आहेत, त्यामध्ये सुमारे 14.6 लाख लाभार्थ्यांची गणना केल्यास उरलेल्या धारकाच्या खात्यात सरकार रक्कम अदा करीत आहे.                                       2020 मध्ये 2500 रुपये देण्यात आले.: पोंगल सण म्हणजे मकरसंक्रांत. 14 जानेवारी या सणाच्या दिवशी गेल्या 2 वर्षात कर्मचाऱ्यांनी कार्ड धारकांच्या खात्यात 5000 रुपये ट्रान्सफर केले आहे. आणि आता 2020 मध्ये, राज्य सरकारने कार्ड धारकांच्या खात्यात 2500 रुपयांची रोख रक्कम देण्याचे नियम लागू केले आहे. म्हणजेच सरकारही गरजू लोकांसाठी वेगवेगळे नियम लागु करण्याचे प्रयत्न करीत आहे. 

कोणत्या वर्षी किती रुपये ट्रान्सफर झाले:

सरकारने राशन कार्ड धारकांना 2015 पासून ते 2021 पर्यंत रोख रकमेचे अनुदान दिले आहे. सन 2015 मध्ये राज्यसरकारने धारकांना भेटवस्तू म्हणून पिशव्या दिल्या होत्या. तेव्हाच 2019 मध्ये राज्यातील गरजू लोकांना 1000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करून दिली. 2020 मध्ये 2500 रुपयांची रक्कम खात्याच्या समाविष्ट करून दिली. आणि 2021 मध्ये अडीच हजार रुपये रोख रक्कम सदर शिधा लाभार्थी यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आली.      

14 जानेवारी मकरसंक्रांत हा सण सर्व लोकांना साजरा करता यावा यासाठी राज्य सरकारने रकमेचे अनुदान दिले आहे. या रकमेसोबतच तांदूळ ऊस,साखर या जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या. याची सुरुवात जानेवारी 2014 मध्ये झाली. त्यावेळी राज्य सरकारने 1 किलो कच्चा तांदूळ आणि 1 किलो साखर आणि त्या सोबतच 100 रुपयांची रोख रक्कम राशन कार्ड धारकांना प्राप्त करून दिली.                  

सरकार यावर्षीही घोषणा करू शकते:  या वर्षीही सरकार करोडो खाते धारकांना रोख रक्कम हस्तांतरित करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राज्य सरकार डिसेंबर महिन्यातच ही रक्कम जाहीर करू शकते, त्यानंतर पोंगल पूर्वी करोडो धारकांच्या खात्यात ही रक्कम आणि भेटवस्तू दिली जाईल.


Leave a Comment