शेतकऱ्यांनो तुमच्या भविष्याचे नियोजन आता तुम्ही करा; केवळ 200 रुपये गुंतवून दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळवा .

शेतकरी वर्गाला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी यासोबतच त्यांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी शासन अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना नियमितपणे राबवत आहे. शासनाने राबवलेल्या विविध योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा सुद्धा समावेश होत आहे. ज्याला किसान पेन्शन योजना असे सुद्धा संबोधले जाते. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना पेन्शन सुरू होणार आहे आणि ही पेन्शन दरमहा तीन हजार रुपये … Read more

फळबाग लागवडीसाठी व ठिबक सिंचनासाठी शासनाचे शंभर टक्के अनुदान, शेवटची तारीख बघून लगेच अर्ज करा !

भारतातील शेती सध्या विस्तारलेली असून त्या शेतीमध्ये आता आधुनिकतेची भर पडली आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन शेतकरी आता गुणवत्तापूर्ण वानांचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतामध्ये करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन काढणे सोपे जात आहे. शेतकऱ्यांचा आता भाजीपाला व फळ पिकांकडे कल जास्तच वाढत चालला आहे. खासकरून शेतकरी आता शाश्वत उत्पन्नाचा … Read more