रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी शासन देत आहे 90% शासकीय अनुदान ! या योजनेच्या माध्यमातून आजच करा अर्ज .

शेती करत असताना शेतकरी नेहमीच वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत असतो. सध्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेली आहे. अनियमित नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक नष्ट होऊ लागले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना जास्त कष्ट करून सुद्धा पाहिजेल असं नफा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकून आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे … Read more