फळबाग लागवडीसाठी व ठिबक सिंचनासाठी शासनाचे शंभर टक्के अनुदान, शेवटची तारीख बघून लगेच अर्ज करा !

भारतातील शेती सध्या विस्तारलेली असून त्या शेतीमध्ये आता आधुनिकतेची भर पडली आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन शेतकरी आता गुणवत्तापूर्ण वानांचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतामध्ये करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन काढणे सोपे जात आहे. शेतकऱ्यांचा आता भाजीपाला व फळ पिकांकडे कल जास्तच वाढत चालला आहे. खासकरून शेतकरी आता शाश्वत उत्पन्नाचा … Read more